Wednesday, December 30, 2020

अतिवंचित जाती-जमातीसाठी एकात्मिक विकास कार्यक्रम तात्काळ सुरु -अतिमागास जाती-जमाती महासंघाची मागणी

अतिवंचित जाती-जमातीसाठी  एकात्मिक विकास कार्यक्रम तात्काळ सुरु -अतिमागास जाती-जमाती महासंघाची मागणी 

दिनांक ३० डिसेंबर २०२०


स्वातंत्र मिळाल्यापासुन व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचित व वर्ण व्यवस्थेत विकासापासुन व जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित राहीलेल्या समाजासाठी दिलेल्या आरक्षणाचा व विषेय सवलती व विकास कार्यापासुन असंघटित शिक्षणापासून दूर असलेला मागास जाती जमाती मधील मोठा वर्ग सतत वंचित राहला असल्यामुळे त्यांना अतिमागास जाती-जमातीच्या बिहार राज्याच्या धर्तीवर एकात्मिक  विकास कार्यक्रम व  वेगळे स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र्र राज्य अतिमागास जाती-जमाती महासंघाने एका ठरावाद्वारे मागणी पांढरकवडा येथील आयोजीत मेळाव्यात केली असुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहीती अतिमागास जाती-जमाती महासंघाचे संयोजक ऍड रमेशचंद्र मोरे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली . मेळाव्याचे आयोजन आदीवासी नेते अंकित नैताम पुढाकाराने झाले व शेकडो मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या कोलाम व पारधी समाजाच्या व  मसानजोगी  बंजारा भराडी  अतिवंचित  जाती जमाती कार्यकर्ते उपस्थित होते 

या अतिवंचित जाती- जमाती मेळाव्याचे उदघाटक कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी कोलामांच्या समस्या ,बुरुडांच्या मागण्या ,मादगी समाजावर होत असलेला अन्याय ,पारधी समाज कसा सरकारच्या उदासीनतेचा शिकार झाला आहे त्याच बरोबर बंजारा समाज ज्याला अनेक राज्यात अनुसूचित जमाती व जातीचा दर्जा असतांना महाराष्ट्रात सतत अन्याय कास होत आहे याची माहीती दिली व सध्याच्या आरक्षण पद्धतीमध्ये व मागास वर्गीयांच्या उपलब्ध सवलती व योजनांमध्ये मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या तर आदीम जमातीमध्ये अती वंचित असलेल्या कोलाम व पारधी समाजाच्या तर भटक्या जमातीमधील मसानजोगी  बंजारा भराडी सारख्या अतिवंचित  जाती जमातीला वेगळे आरक्षण ,सवलती व एकात्मिक विकास कार्यक्रम दिल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगीतले व यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलनाची आवश्यकता त्यांनी विशद केली त्यावेळी एकमुखी आवाजी ठरावाने त्यांना पाठींबा देण्यात आला .

पांढरकवडा येथील अतिवंचित मादगी मांग भोई वाल्मिकी बुरुड कैकाडी  जातीच्या तर आदीम जमातीमध्ये अती वंचित असलेल्या कोलाम व पारधी समाजाच्या तर भटक्या जमातीमधील मसानजोगी  बंजारा भराडी सारख्या अतिवंचित  जाती जमातीच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली .यावेळी कोलाम समाजाचे बाबुलाल मेश्राम ,मादगी समाजाचे  प्रभाकर लिक्केवार ,मसानजोगी समाजाचे बाबुराव कोंडावार ,भराडी समाजाचे रमेश शिंदे ,वाल्मिकी समाजाचे प्रेमभाऊ लेदरे ,कैकाडी समाजाचे रामराव जाधव यांनी आपल्या समस्या मांडल्या . अशोक मग्गीडवार यांनी सर्वांचे आभार मानले ,


==========================================================






Monday, December 21, 2020

महाराष्ट्रात २००६ पासुन सुरु असलेल्या या कृषी सुधारणा शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट करू शकत नाहीत - पंतप्रधान मोदींनी यावर पुनर्विचार करावा - किशोर तिवारी

महाराष्ट्रात २००६ पासुन सुरु असलेल्या या कृषी सुधारणा शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट करू शकत नाहीत - पंतप्रधान मोदींनी यावर पुनर्विचार करावा - किशोर तिवारी 

दिनांक -२१ डिसेंबर २०२०


ज्या कृषी सुधारणा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी व कृषी संकटावर २००६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विषेय पॅकेज देऊन सुरुवात केली होती त्यानंतर खाजगी बाजार समिती शेतकऱ्यांना खुल्या बाजारात मुभा ,भंडारणं क्षमता नियंत्रण समाप्त करणे ,कार्पोरेट शेती यांचे प्रयोग २०११ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागू करून शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुपट्ट तर सोडा अजून कमी झाले त्यामुळेच महाराष्ट्रात २०१७ व २०१९ मध्ये दोन ऐतिहासिक कर्जमाफी शेतकऱ्यांना द्यावी लागली हे सत्य समोर असतांना त्याच सुधारणा उत्त्पन्न दुपट्ट करण्याचा नावावर आंदोलन सरकारच्या अंगलट आल्यावरही अट्टाहास करणे हा अनुचित दुराग्रह असल्याची भुमिका घेत महाराष्ट्राच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की या तथाकथित ऐतिहासिक सुधारणा उत्तप्न दुपट्ट करणार  नाहीत.

सरकार जो पर्यंत लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी खत रासायनिक सर्व प्रकारचे औषधी ,शेतीमधील सर्व प्रकारची मजुरी यावरील अनुदान सुरु करीत नाही तसेच शेतीमाल हमी भावात शेतकऱ्यांच्या दारावर विकला जात नाही ,मरणासन जमिनीचा पुनर्जीवन होत नाही ,गावामध्ये भंडारणं व्यवस्था ,प्रक्रिया व्यवस्था ,विपणन व्यवस्था निर्मण होत नाही व शेती लागणारा पतपुरवडा सरकारी बँका पंचवार्षिक तत्वावर देत नाही त्याच बरोबर शेतकऱ्यांचे जागतिक पर्यावरण बदल याला धरून हिट जपणारी पीकविमा व्यवस्था सुरु करण्यात येत नाही या बरोबरच देशाच्या १४० कोटी जनतेला लागणारी सर्व डाळी ,सर्व प्रकारचे तेल ,अन्न व जनतेला आव्यश्यक असलेला शेतात निर्माण होणाऱ्या सर्व कृषीमाल याची आयात बंदी करण्यात येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढणार नाही असा सल्ला किशोर तिवारी यांनी दिला 

तिवारी म्हणाले की, भारतातील सध्याची शेतीविषयक संकट ही दोन घटकांची निर्मिती आहे: घटते उत्पन्न ओळखणे आणि अपयशी ठरलेले राज्य अपयश; आणि अनुदान मागे घेण्याचा आर्थिक परिणाम यामुळे खोलवर रुजलेली शेती संकटाची मुळे , मातीची सुपीकता कमी होत जाणे, पाण्याची पातळी  कमी  होणे  , लागवडीची वाढती किंमत आणि शेतकर्‍यांना पिकांचा नफा परतावा, वेळोवेळी निविष्ठांमधील असमाधानकारक वाढ आणि मागणीपेक्षाजास्त अतिरिक्त उत्पादन,  सदोष आयातीच्या धोरणांमुळे ओढवणारे कृषी संकट हे सारे मानवनिर्मित असतांना आपले नियोजन कोणासाठी असा सवाल केला आहे . 

छोट्या शेतकर्‍यांना कोणताही फायदा होणार नाही

तिवारी यांनी सरकारला असे विचारले की, कृषी संकटाची प्रमुख कारणे म्हणून जमिनीची पत  सुधारणे, समान पाणी वाटप, तंत्रज्ञानाचा धोरणावर दुतोंडी अवस्था , संस्थात्मक पत पुरवडा चुका आणि विपणनाचा अपूर्ण अजेंडा उपस्थित असलेल्या संपूर्ण राष्ट्रीय धोरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे कारण ही कृषी कायदे हे कार्यक्रम लहान व गरजू शेतकर्‍यांसाठी कामाचे नाहीत कारण शेती ही मुख्यत्वे असंघटित क्षेत्र आहे. कोणतीही पद्धतशीर संस्थागत आणि संघटनात्मक नियोजन शेती, सिंचन, कापणी इ. मध्ये गुंतलेले नाही संस्थागत वित्त पुरेसे उपलब्ध नसते आणि सरकारने ठरवलेली किमान खरेदी किंमत (एमएसपी) सर्वात गरीब शेतकऱ्यांपर्यंत  पोहोचत नाही, ”असे असतांना जमीन, पाणी, जैव-संसाधने, पत आणि विमा, तंत्रज्ञान, ज्ञान व्यवस्थापन आणि बाजारपेठे संबंधित मुख्य मुद्द्यांवर काम करण्याची गरज असतांना या कृषी कायद्यांना स्थगित करून नव्याने सुधारणेवर भर देण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे . 

=============================================================================

Saturday, December 19, 2020

Agricultures Reforms will not address the core issues of Indian Agrarian Crisis- Kishore Tiwari

Agricultures Reforms will not address the core issues of  Indian Agrarian Crisis- Kishore Tiwari 

Dated-20 December 2020

Even disputed agriculture reforms are in line with reforms introduced by earlier UPA,Kishor Tiwari, farm activist and chairman of the Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission of Maharashtra ,In a letter to Prime Minister Narendra Modi, said today that these so called historic reforms will not addressed the core issues of  input cost reduction and bring profitability to output cost of agriculture produce ,shifting the crop patter as per demand supply situation globally, restoration of credit with sustainable risk management with farmers friendly banking facility .   

Kishor Tiwari, farm activist was reacting the humble appeal farmers whose  overwhelming response to the farmers stir has once again brought to the fore the agrarian crisis currently on in the country.

In a letter to Prime Minister Narendra Modi, Tiwari said these are reforms were tried in Maharashtra since 2006 as part of PM Package then 2010 and 2015 but failed to increase the  income of farmers or failed to bring any type of investment in post processing or creating market linkages at rural level hence addressing the core issues of cost ,credit  and crop is topmost priority .

Tiwari said that the current agrarian crisis in India is a product of two factors: failure to recognise the diminishing returns and state failure to come up with alternatives; and the economic impact of withdrawal of subsidies resulting deep rooted farm crisis as diminishing soil fertility, sinking water table, increasing costs and poor returns to farmers, periodic unaffordable spikes in to inputs and periodic excess production which are dumped stocks , ruining several farmers and a huge burden on the government due to faulty import polices .  

he urged the government to have a relook at its agrarian programmes in order to mitigate the distress of farmers. Drawing attention to what he called disturbing facts, Tiwari stated that despite schemes like loan waiver, farm credit, irrigation and electricity supply to pump sets, an “unaccountable and hostile” bureaucracy was failing to provide relief to farmers.

He said that stringent norms introduced by the bureaucracy was keeping eligible farmers out of the relief network. Faulty policies of the Reserve Bank of India (RBI) and the National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) and other financial institutions had also failed to keep to the deadline laid down by the government for these schemes, he said.

“Poor” intervention

Tiwari said in the letter that these factors were creating an atmosphere of no-confidence among farmers. He stated that all major crops, like cotton, soyabean, pulses and paddy were being sold at prices lower than the stipulated Minimum Support Price due to stringent norms laid down by the National Agricultural Cooperative Marketing Federation of India (NAFED)and the Cotton Corporation of India. He said the government’s intervention in this matter was “poor”.

No benefit to small farmers

Tiwari asked the government to give attention to the holistic national policy attending  the unfinished agenda of land reforms, equal  water distribution , technology fatigue, institutional credit and marketing as major causes for the agrarian crisis. 

Tiwari said, in the letter, that Maharashtra had started working aggressively on core issues raised in the report related to land, water, bio-resources, credit and insurance, technology, knowledge management and markets.

He pointed out that the ground reality was that these programmes had not reached the small and needy farmers. “Farming is largely an unorganised sector. No systematic institutional and organisational planning is involved in cultivation, irrigation, harvesting etc. Institutional finance is not adequately available and minimum purchase price (MSP) fixed by the government does not reach the poorest farmer,” he said hence relooking into the reforms is only solution to end deadlock .

================================================================================================================================== 


Thursday, November 5, 2020

शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी सोबत भेट व वार्ता

प्रेस नोट निवेदन*

शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांची महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी सोबत भेट व वार्ता 

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर / पांढरकवडा, झरीजामनी व मारेगाव आदिवासी ग्रामीण भागांना प्रत्यक्ष भेट देण्याची विनंत*

मुंबई. दि. ५ नोव्हेंबर, २०



विदर्भ जनआंदोलन समितीच्या माध्यमातून विदर्भातील आदिवासीं व ग्रामीण जन जीवनात विगत तीन दशकां पासून काम करीत असलेले शेतकरी मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज राजभवन मुम्बई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा.श्री.भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून त्यांचे सोबत वार्ता केली. विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी व आदिवासीं चे प्रश्न आणि ६० वर्षांत निर्माण झालेल्या प्रचंड अनुशेषचा मुद्दा किशोर तिवारी यांनी  उपस्थित करून एक सविस्तर सादरीकरण मा. राज्यपाल महोदयां समोर मांडण्यात आले.*

ऑगस्ट २०१५ पासून, महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन (व्हीएनएसएसएम) चे राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्ष म्हणून किशोर तिवारी यांना विशेष जबाबदारी दिली आहे. 

विदर्भ आणि संपुर्ण मराठवाडा विभागातील १४ जिल्ह्यातील नैराश्य आणि आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विविध समस्यांवर उपाययोजनांचे पुनरावलोकन व देखरेख ठेवण्याचे विशेष अभियान शेतकरी मिशन च्या माध्यमातून सतत सुरू आहे.
मा. राज्यपाल मोहदयानी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर / पांढरकवडा, झरी जामनी आणि मारेगाव ग्रामीण भागात वैयक्तिक भेटीच्या कार्यक्रमासाठी वेळ  ठरवण्याची विनंती किशोर तिवारी यांनी केली.

मा. राज्यपाल भेटीच्या कार्यक्रमाचा उद्देश आणि हेतू


राज्यपाल भेटीच्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे गरीब आदिवासी आणि ग्रामीण भागाची हलाखीची स्थिती आणि हवालदिल जीवनशैली पाहणे आणि त्यावर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद  ३७१(२) नुसार मा.राज्यपाल महोदयांना असलेल्या विशेष अधिकारात उपाय योजना आखण्यात यावी.
कारण राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा विभागातील मागासलेल्या भागातील सम समान संधी आणि  खर्चासाठी समान रकमेचे वाटप निश्चित करण्यासाठी राज्यपालांनी विशेष अधिकार प्राप्त असून त्याचा वापर करणे आता जिकरीचे क्रमप्राप्त असल्याचे तिवारी यांनी विशद केले. संपूर्ण राज्याच्या आवश्यकतांच्या अधीन असलेल्या तंत्रज्ञान शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या सेवांमध्ये रोजगारासाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचा घटना प्रदत्त अधिकार राज्यपाल महोदयांना असून या भागांत राज्यपालांची भेट गरीब आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या नैतिकतेला चालना देईल आणि अवसादाने होणार्‍या दुर्दैवी घटना कमी होतील.
म्हणूनच, आपल्या सोयीनुसार या भागांना भेट देण्यासाठी वेळ द्यावा यासाठी नम्रपणे प्रार्थना तिवारी यानी केली आहे.

************

संपर्क सूत्र : 
किशोर तिवारी
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
कै. वसंतराव नाईक शेती स्वाभिमान मिशन (व्हीएनएसएसएम),
 महाराष्ट्र सरकार,

भ्रमण ध्वनी :  9422108846
 
ई-मेल: kishortiwari@gmail.com

🙏🙏🙏🙏🙏

Thursday, October 22, 2020

देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत अनाथांचा छळाच्या कथा अनंत-किशोर तिवारी यांची बोचरी टीका

देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत  अनाथांचा  छळाच्या कथा अनंत-किशोर तिवारी यांची बोचरी टीका 

दीनांक-२२ ऑक्टोबर २०२०

Add caption

खूप दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपण भाजप नेतृत्वावर नाराज नसून देवेंद्र फडणवीसांमुळं राजीनामा देत असल्याचं खडसेंनी सांगितलं. आपलं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केला असल्याचं खडसे म्हणाले. मात्र देवेंद्रग्रस्तांमध्ये मध्ये एकच नाथाभाऊ नाहीत  अनाथांचा  छळाच्या अनंत कथा असुन आपणास मागील ५ वर्षाच्या सत्तेच्या काळात फारच जवळुन अनुभव आल्याची बोचरी माहीती सध्या शिवसेनावासी झालेले मुळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाड असलेले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आज एका निवेदनाद्वारे दिली . 

देवेंद्र फडणवीस यांची १८ तास काम करण्याची पद्धत एकखांबी काम करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टाइल अंगिकारल्यामुळे  व अमित शाह सह मोदींची अभुतपुर्व चाटूगीरी करण्याच्या शैलीमुळें त्यांना  २०१४च्या निवडणुकीच्या काळातच राज्याचे भाजप अध्यक्ष नरेंद्र मोदी यांनी आपले महाराष्ट्राचे पंतप्रधान पदाचे दावेदार नितीन गडकरी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेले एकनाथ खडसे विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार प्रकाश मेहता माधव भंडारी अतुल भातखळकर यांच्या सारखे प्रमोद महाजन यांच्या तालिमीत वाढलेले कार्यकर्ते घरी बसविण्याची जबाबदारी दिली होती व त्यानंतर २०१४च्या मोदीलाटेत मुख्यमंत्र्याची गद्दी सुद्धा सर्व मुसद्दी नेते डावळून देण्यात आली त्याचवेळी साऱ्या फाईली अमित शाह पास केल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ओके ही अट टाकण्यात आली होती मात्र देवेंद्र फडणवीस मिळालेली संधी फक्त आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा समावेश होता तर परिणय फुके व डॉ रणजित पाटीलांच्या या चाकरांच्या मदतीने गाजविली त्यातच आशिष शेलार मामा व मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा मुंबईचा हिशोब पुरा केला यामुळे भाजपाची सर्वत्र संघटनात्मक दाणादाण होत असतांना आपण जवळुन पाहिल्याचा दावा किशोर तिवारी यांनी केला . 

सत्तेच्या शेवटच्या तीन वर्षात नौकरशाहीला खैरात वाटुन देवेंद्र सर्व स्पर्धकांना  गारद  केले दररोज  रात्रीला वर्षा बंगल्यावर आपल्या चांडाळ चौकडी त्यामध्ये गिरीश महाजन डॉ संजय कुटे जयप्रकाश रावळ व संभाजी निलंगेकर यांचा सोबत कुणाचा बंदोबस्त कसा करायचा याची योजना आखण्यात येत होती  तर परिणय फुके व डॉ रणजित पाटील यांनी फाईल क्लिअर करण्यासाठी जमवाजमव करीत अशी चर्चा फार जोरात चालत असे त्यामुळे संघानी दिलेले भाजपचे संघटन मंत्री हताश पाहिल्याचे किशोर तिवारी यांनी यावेळी म्हटले आहे . 

आपणास २०१२च्या डिसेंबरमध्ये भाजपा तत्कालीन अध्यक्ष  नितीन गडकरी यांनी भाजपासोबत  काम करण्याचे निमंत्रण दिले होते मात्र २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपणास भाजपामध्ये नाथापॅटर्नने केराची टोपली दाखविण्यात आल्यावर आपण विदर्भाचे भाजपाचे संघटनमंत्री   यांच्यामार्फत आपले पुढचा प्रवास कसा राहणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीपुर्वी स्पष्ट चर्चा केल्यावर आपण विधान परीषद देतो असा शब्द दिली होता मात्र आपला सुद्धा नाथा केल्याचा आरोप यावेळी किशोर तिवारी यांनी केला . 

गरीबांचे व लाखो अनाथांचे नाथ यांनी जे म्हटले आहे की भाजप सरकारमध्ये माझ्या राजीनाम्याची मागणी कुणीही केली नव्हती. माझ्या चौकशीची कुणीही मागणी केली नव्हती. कुणीही राजीनामा मागितला नसताना मला राजीनामा द्यायला लावला. माझी तक्रार देवेंद्रजींवर आहे. माझ्यावर त्यांनी विनयभंगाचा खटला दाखल करायला लावला. हे मरणाहून मेल्यासारखं आहे. माझ्यासोबत अत्यंत खालच्या स्तराचं राजकारण केलं. माझा परिवाराला यामुळं मनस्ताप झाला. माझ्यावर पाळत ठेवली गेली. मंत्री असताना नऊ महिने पाळत ठेवली यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीरते घेणे जरुरीचे झाले आहे आज देवेंद्र फडणवीस यांना आवरणे काळाची गरज झाली असल्याचे मत किशोर तिवारी यांनी यावेळी व्यक्त केले 

========================================

किशोर तिवारी यांच्याशी संपर्क करण्यासाठी -०९४२२१०८८४६ 

Tuesday, October 20, 2020

Maharashtra Reports Crop losses in 1 Billion Hectors -Centre urged to release Rs.1 lakh crore Farm Package

Maharashtra Reports Crop losses in 1 Billion Hectors  -Centre urged to release  Rs.1 lakh crore Farm Package 

Dated -20 October 2020

Massive rain and flooding have reported more than 50 lives and historical crisis caused by this unprecedented climate change in all part of Maharashtra as out of all the 140 lakh hectares of crops in Maharashtra, about 120 lakh hectares of soybean, paddy, maize, cotton, sorghum, Turi and sugarcane have been completely destroyed due to cloudburst and incessant rains.  The crisis has caused a loss of at least Rs 150 lakh crore and has affected over 80 lakh farmers. 
Maharashtra's agricultural and rural economic system has collapsed due to the historical crisis caused by this unprecedented climate change.  Therefore, in a statement, Kishor Tiwari, President of the Maharashtra Farmers' Mission, has demanded that Prime Minister Narendra Modi visit Maharashtra and immediately give a special package of at least Rs 1 lakh crore to the farmers of Maharashtra. Corona has been rampant in Maharashtra since April.  Similarly, due to a sudden thoughtless lockdown by the central government, the state's income has come to zero and the state is in a huge financial crisis.
In such a situation, the central government was expected to provide a relief package, but the centre gave a pumpkin.  Kishor Tiwari also alleged that Maharashtra had given 90 per cent of the funds to the Prime Minister's Covid Care Fund but Modi had left same Maharashtra in the lurch.  If such an unprecedented future of 120 lakh hectares of crops had been destroyed in Bihar, Prime Minister Narendra Modi and Agriculture Minister Narendra Tomar would have made dozens of visits and announced aid packages.  This question has also been raised by Tiwari in his statement.  

When Finance Minister Nirmala Sitharaman announced a package of Rs 20 lakh crore, it was thought that the farmers would be given loan waivers like industry, but she left the farmers in the lurch.  State-owned banks have disbursed only 30 per cent of the target peak loans this year.  Therefore, in order to overcome this unprecedented agricultural crisis and to save the suicidal farmers of Maharashtra, he has demanded a complete waiver of agricultural loans and a package of the assistance of at least Rs 1 lakh crore. Tiwari has appealed to the Union Ministers Nitin Gadkari, Prakash Javdekar and Piyush Goyal to seek help.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Monday, October 19, 2020

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद

अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाचा कळस - मुख्यमंत्री आले  शेतकऱ्यांच्या बांधावर पण विमा व सरकारचे अधिकारी पंचनाम्याच्या करण्यास नदारद 

दिनांक १९ ऑक्टोबर २०२० 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाल्यांनतर आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले त्यापूर्वी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार शेतकऱ्यांच्या दारावर जाऊन विचारपुस करीत आहेत मात्र पीकविमा कंपन्यांचे अधिकारी पंचनामे तर सोडा शेतकऱ्यांचे फोनही  नसुन पंचनाम्याचे आदेश देऊनही एकही शेतात प्रशासकीय अधिकारी देशात नसल्याची तक्रार कै वसंतराव शेतकरी स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी यांना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पर्वा परीसरात दिली .अनेक शेतकऱ्यांनी विमा कंपनी व पंचनामेवाले आता येत नाही असा निराशेचा भावनेतुन सर्व सोयाबीन काढून फेकून दिले असुन आता हरभऱ्याच्या पेरणीसाठी मशागत सुरु केली आहे मात्र हेच अधिकारी १५ दिवसानंतर येऊन तुम्हचे नुकसानच झाले नाही असे अहवाल भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली . 

नुकसान ८० टक्के मस्तवाल अधिकारी म्हणतात फक्त २५ टक्के पिकांचे नुकसान 

यावर्षीचे अवकाळी पावसामुळे आलेले  हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे मात्र हे होत असलेले पिकांचे अभुतपुर्व नुकसान फक्त २५ टक्के पिकातच फटका देणारे असल्याचा पार्थमिक अहवाल कृषी व महसुल शेतकरी विरोधी अधिकारी सरकारला देत आहेत असा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे . आज भारताचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ करून कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे  किशोर तिवारी यांनी केली आहे . 

शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट द्या 

कोरानामुळेजर  ग्रामीण अर्थव्यवस्था संपुष्टात आली आहे .सरकारी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देऊनही नवीन पीककर्ज दिले नाही .अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरील सर्व कर्ज माफ करा व पीकविमा सरसकट देण्याची गरज आहे मात्र केंद्र सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर वक्रद्रुष्टि ठेवत असल्याने जर अशी अभूतपूर्व नभूतो न भविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिकांची बरबादी  निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 

सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================

Sunday, October 18, 2020

महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी

 महाराष्ट्रात ८० टक्के उभी पिके परतीच्या पाऊसाने खल्लास -केंद्राने तात्काळ १ लाख कोटींचे मदतीचे पॅकेज द्यावे -किशोर तिवारी 
१८ ऑक्टोबर २०२०

परतीच्या रट्ट्या ढगफुगीच्या अभुतपुर्व पाऊसाने   अख्ख्या महाराष्ट्रातील १४० लाख हेक्टर वरील सर्व हातात आलेल्या पिकांपैकी सुमारे १२० लाख हेक्टरवरील सोयाबीन धान मक्का कापुस ज्वारी  तुरी ऊस बागायतीची पिके संपूर्ण नष्ट झाली असुन हे संकट कमीतकमी १५० लाख कोटीच्या नुकसानीचे असुन ८० लाखावर शेतकऱ्यांना याचा फटका बसला असुन या अभूतपूर्व वातावरण बदलामुळे आलेल्या ऐतिहासिक संकटामुळे महाराष्ट्राची कृषी व ग्रामिण आर्थिक व्यवस्था कोलमडली असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा दौरा तात्काळ कमीतकमी १ लाख कोटीचे विषेय पॅकेज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना दयावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राच्या शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे . 
जर अशी अभूतपूर्व नभूतो नभविष्याती १२० लाख हेक्टरवरील पिके निवडणूक असलेल्या बिहारमध्ये  नष्ट झाली असती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी डझनावर दौरे करून मदतीचे पॅकेज घोषित केली असती मात्र आज महाराष्ट्रात निवडणूक नाही तसेच भाजपाचे सरकार सुद्धा नाही म्हणूनच केंद्राची आमच्यावर वक्रदृष्टी आहे का असा सवाल किशोर तिवारी यांनी आपल्या निवेदनात केला आहे . 
सध्या अप्रिलपासून महाराष्ट्रात कोरोनाचा कहर व केंद्राचा अचानक केलेला विचारहीन लॉकडाउनमुळे राज्याची आवक शून्य झाली असुन  राज्य प्रचंड आर्थिक संकटात आहे अशा परीस्ठीतीमध्ये केंद्र सरकार मदतीचे पॅकेज देणार अशी अपेक्षा होती मात्र केंद्राने भोपळा दिला . पंतप्रधान कोविड केअर निधीमध्ये महाराष्ट्राने ९० टक्के निधी दिला मात्र त्याच महाराष्ट्राला वरचेवर मोदींनी सोडले असा आरोपही किशोर तिवारी यांनी केला . 
ज्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटीच्या पॅकेजची फोडणी केली त्यात शेतकऱ्यांना उद्योगासारखी कर्जमाफी  देतील मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले वरून सरकारी बँकांनी यावर्षी फक्त लक्ष्याच्या ३० टक्के पीककर्ज वाटप केले असल्यामुळे आता या अवकाळी अभूतपूर्व कृषी संकटावर मत करण्यासाठी महाराष्ट्राच्या आत्महत्या करीत असलेल्या शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी संपुर्ण कृषीकर्ज माफी व कमीतकमी १ लाख कोटीचे मदतीचे पॅकेज द्यावे व महाराष्ट्राच्या विरोधीपक्ष नेते देवेद्न फडणवीस यामध्येही  न करता ही घोषणा करण्यासाठी नितीन गडकरी  जावडेकर पियुष गोयल या केंद्रीयमंत्र्याच्या मदतीने करून घ्यावी मात्र अशा गंभीर प्रश्न्नावर केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांना संकटाची तीव्रता  ठेवण्यासाठी टाळावे असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी यावेळी केले आहे 
=======================================================

















Tuesday, September 1, 2020

मुकेश खन्ना कंगना राणावत बॉलीवुड पर किये गये आरोपोकी जाँच हो -मुंबई पुलिससे किशोर तिवारी की मांग


प्रति ,


मा. श्री परमबीर सिंगजी 

कमीश्नर ,मुंबई पोलिस ,

मुंबई -१  

संदर्भ - बॉलीवुड प्रसिद्ध कलाकार सन्मानिय मुकेश  खन्ना अतिशय मेघावी अभिनेत्री कंगनाजी राणावत द्वारे सोशल और इलेट्रॉनिक मीडिया पर बॉलीवुड पर किये गये सनीसनीभरे खुलासे और   लगाए हुये गंभीर आरोप और इस संदर्भमें मेरा लिखित निवेदन  जो आपके पास धूल खा रहा है 

विषय -बॉलीवुड प्रसिद्ध कलाकार सन्मानिय मुकेश  खन्ना  अतिशय मेघावी अभिनेत्री कंगनाजी राणावत द्वारे सोशल और इलेट्रॉनिक मीडिया पर बॉलीवुड पर किये गये सनीसनीभरे खुलासे और   लगाए हुये गंभीर आरोपोकी विषय जाँच करे। 

महोदय ,

आपने अपना जीवन मुम्बई की क़ानून व्यवस्था चुस्त दुरुस्त रकने के लिये और माफीया राज ख़त्म करनेमें  बितायी आपकी योग्यता सारे भारत जनजाति है मात्र गत दो महीनेसे मुंबई पुलिस और काम करने करनेके कानूनकी गरीमा संविधान में दिए मौलीक  अधिकारोंका सम्पूर्ण सरक्षण व् कानून की दंड संहिता बड़े तकनिकी ढंगसे पालन करनेकी न्यायसंगत पद्धतीवर एक राजकीय साजिशकी तहत  सोशल और इलेट्रॉनिक मीडिया पर एक सुपारी लेकर मुंबई पुलिस पर सुरवाती दौरमे अब सी बी आय दबाब दाल जारहा है जो प्रेस कौंसिल नेभी अपनी नाराजी बताकर रोकनेकी सलाह दी है मात्र सारा विवेक और पत्रकारिताके विधि और सिद्धांत बेच कर पित पत्रकारीता हो रही है जो वेदनादायी है लेकीन इस अनैतिक अघोरी सोशल और इलेट्रॉनिक मीडियाके नंगे नाजमे हमें जिनसे उनकी योग्यतासे नाज है ऐसे  बॉलीवुड प्रसिद्ध कलाकार सन्मानिय मुकेश  खन्ना अतिशय मेघावी अभिनेत्री कंगनाजी राणावत द्वारे  सनीसनीभरे खुलासे और   लगाए हुये गंभीर आरोप सरे बॉलीवुड और मुंबई पुलिसकी स्वच्छ प्रतिभा ख़राब हो रही है  इस लिये मै दूसरी बार निवेदन कर रह हूँ की सनीसनीभरे खुलासे और   लगाए हुये गंभीर आरोपोकी विषय जाँच करे। 

यह जानकर बिल्कुल हैरानी होगी कि सन्मानिय मुकेश  खन्ना अतिशय मेघावी अभिनेत्री कंगनाजी राणावत आज  बॉलीवुड के गहरे राज़ रख रहे हैं और अभी तक पूरी जानकारी का खुलासा नहीं किया गया है जैसे मुकेश खन्नाका एक दावा है कि वह जानता है कि बॉलीवुड में कितने हत्याओं को आत्महत्या में बदल दिया गया था।
लेकिन क्या पता लगाने की जरूरत है, यह सभी महत्वपूर्ण जानकारी सामाजिक मीडिया पर साझा क्यों ??? वे तुरंत पुलिस के पास जाएं और सारा सच पूरे राष्ट्र को जानना चाहते हैं। कंगना रनौत ने अन्य दावों में उसने कहा विभिन्न बॉलीवुड पार्टियों में ड्रग्स के सौदे देखे हैं।कंगना रनौत ने मुंबई पुलिस और महाराष्ट्र सरकार पर कुछ बेहद निचले स्तर के बयान दिए हैं।अब, वह अचानक अपने गृह राज्य की सुरक्षा को याद करती है! वाह ...!
यह उसी राज्य में होता है जहां वह इतनी सुरक्षित रूप से रहती थी, नाम कमाया / प्रसिद्धि / पैसा / पुरस्कार इन सभी वर्षों, आदि। मुंबई पुलिस और महाराष्ट्र सरकार को खन्ना और रानौत को अपने सभी दावों के बारे में सभी अंदरूनी जानकारी का पूरा ब्योरा साझा करने के लिए बुलाना चाहिए।यह एक आश्चर्य करता है - वे अब यह सब क्यों कह रहे हैं? क्या उन्हें अपने राजनीतिक समर्थकों द्वारा कुछ बड़े पुरस्कारों का वादा किया गया है, या स्मृति ईरानी या हेमा मालिनी, धर्मेंद्र या सनी देओल को मिला उस प्रकार चुनाव टिकट की तरह पुरस्कार दिया जा रहा है ... ???

आज या ह कलाकार उन्हें सभी सिनेमा उत्पादकों, निर्देशकों, फाइनेंसरों, सुपरस्टारों, अभिनेताओं, अभिनेत्रियों, सुपारी किलर एंड ड्रग माफिया, अंडरवर्ल्ड एजेंटों, राजनेताओं आदि का नाम दें, जो हत्या / नशीले पदार्थों जैसी गतिविधियों में शामिल हैं।
यदि वे सहयोग नहीं करते हैं, तो सुशांत सिंह राजपूत मामले में चल रही जांच में मुंबई पुलिस / सीबीआई / नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, आदि को गुमराह करने के लिए -बॉलीवुड प्रसिद्ध कलाकार सन्मानिय मुख्य खन्ना अतिशय मेघावी अभिनेत्री कंगनाजी राणावत दोनों को बुक किया जाना चाहिए।
आपका विनीत
किशोर तिवारी
अध्यक्ष -कै वसंतराव नाइक किसान मिशन (राज्य मंत्री दर्जा )
महाराष्ट्र सरकार


Monday, August 24, 2020

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार कुटुंबाना खवटीचे वाटप

रोहित शेलटकर यांच्या ग्रँड मराठा फौंडेशन कडुन आदीवासी व आत्महत्याग्रस्त पाच हजार  कुटुंबाना  खवटीचे वाटप 

यवतमाळ २४   ऑगस्ट २०२० 

बॉलिवूड चित्रपट  निर्माते व ग्रँड मराठा फौंडेशनचे  संचालक  रोहित शेलटकर यांच्या स्वयंसेवी  महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात आधार  उद्धवाचा या प्रकल्पाचा पाचवा टप्पा सुरु करण्यासाठी पाच हजार आदीवासी कर्जबाजारी शेतकरी     व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुंबियांना जीवनावश्यक खाद्यपदार्थां व किरणांच्या किटचे वितरण रविवार २३ ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथील इंदिरा नगरातील प्राथमिक शाळेत केले . यावेळी ग्रँड मराठा फौंडेशनचे अध्यक्षा माधवीताई शेलटकर आधार उद्धवाचा या प्रकल्पाच्या स्मिता तिवारी ,मुंबईच्या  व ठाणे आदिवासी भागात मागील चार महिन्यापासून कोरोना संकटात गरिबांना आदिवासींना खावटी व मदतीचे वाटप करणारे ग्रँड मराठा फौंडेशनचे संचालक राजेशभाऊ तावडे आदिवासी नेते अंकित नैताम प्रमुखपणे  उपस्थित होते . 

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात ग्रँड मराठा फौंडेशन शेतकरी विधवांच्या कुटुंबासाठी सतत मागील दहा वर्षांपासून मदत करीत असुन रोहित शेलटकर यांनी यापुर्वी या आत्महत्या  कुटुंबातील पहीली  ते दहावी (वयोगटातील) मुलांना पुस्तके वाटप करून तसेच या मुलांच्या शिक्षणाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी अतिरिक्त सहकार्य दिले आहे. 

 ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक श्री रोहित शेलटकर  विशेष व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारें दिलेल्या संदेशात म्हटले आहे की कोरोना या "(साथीचा रोग) सर्व देशभर सर्वच आर्थिक  संकट आहे  आता पाचमहिन्यांनंतर शेतकरी कंगाल झाला आहे त्यांनाच कोरोना काळात सर्वात जास्त फटका बसला आहे आणि कमीत कमी खावटी देऊन जगाला अन्न  देणाऱ्या पोशिंद्याला  कमीतकमी जीवनावश्यक वस्तूंवर तो जगला पाहिजे म्हून आज ग्रँड मराठा समोर आली आहे  मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात त्यांचा  सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सुविधा व शिक्षणाच्या माध्यमातून  जास्तीती मदत व  सुविधा मिळाव्या  आणि उन्नतीसाठी वचनबद्ध आहोत असेही त्यांनी सांगीतले . 

यापुर्वी रोहित शेलटकर यानी शेकडो शेतकरी विधवांना तसेच त्यांचा पाल्याना मदत केली आहे व मागील एप्रिल पासून त्यांनी हजारो  कुटूंबांना मदतीचा हात समोर करून ग्रँड मराठा फॉउंडेशनने त्यांनी निर्माण केलेल्या पानिपत या सिनेमासारखं एक नवा दानशूरव कोरोना योद्धा खऱ्या अर्थाने होण्याचा विक्रम केला आहे 

ही रोगराई सर्व शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत आव्हानात्मक आहे आणि जीएमएफ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना मूलभूत गरजा पुरवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. या विभागातील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने वितरण मोहीम राबविण्यात आली असून नागरिकांकडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त श्रीमती माधवी शेलटकर विदर्भात  या कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आहेत.

ग्रँड मराठा फाउंडेशन बद्दलः

ग्रँड मराठा फाउंडेशन, शेतकऱ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक सहाय्य पुरवते जे आधुनिक तंत्राच्या कार्यक्षम वितरणास योग्य किंमत देतात जेणेकरून स्वत: साठी उदरनिर्वाह चालविण्यामध्ये आणि शेतक debt्यांचे कर्ज व दारिद्र्याच्या या वर्तुळात मोडणारी शेतकर्‍यांना सक्षम बनविणे. विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित करून, ग्रँड मराठा फाउंडेशन देखील शेतकरी मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि शेती व ग्रामीण क्षेत्रात संलग्न उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवते ज्यामध्ये विधवा महिला आपले जीवन निर्वाह करू शकतील. त्यांनी शाळांमध्ये संगणकाच्या देणगीद्वारे ई-लर्निंगची ओळख आणि प्रोत्साहन दिले आहे. ग्रँड मराठा फाउंडेशनचे ध्येय आहे की शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या पद्धतीने जीवनमान मिळावे आणि कर्ज आणि दारिद्र्याच्या या दुष्ट वर्तुळाला तोडगावे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर या भागात फाउंडेशन सक्रिय आहे आणि शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी कमी करून आणि अधिक चांगले आयुष्य जगण्यास सक्षम बनवून शेतकरी भविष्यकाळात सज्ज  होईल यासाठी प्रयन्तशील आहे.  

=================================================

Friday, August 21, 2020

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालया कोरोना योध्दांच्या कामाची दखल -किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला

महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्र्यांनी घेतली वैद्यकीय महाविद्यालया कोरोना योध्दांच्या कामाची दखल -किशोर तिवारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला

दिनांक -२१ ऑगस्ट २०२० 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी मागील चार महीन्यात एकही दिवस रजा वा बदली न घेता आपलय प्राणांची पर्वा न करता सतत सेवा दिली व देत आहेत असे  सौ छाया गौरी -इन्चार्ज सिस्टर आयसोलेशन ,नरेंद्र ब्राह्मणे -सफाई कामगार  ऋषभ पवार- सफाई कामगार  रजनी चपारिया- सफाई कामगार डॉ.राजेश प्रताप सिंह (अधिष्ठाता) डॉ. रवींद्र राठोड (वैद्यकीय अधीक्षक) डॉ.शेखर घोडेस्वार -सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र विभाग डॉक्टर चंद्रशेखर धुर्वे-सहाय्यक प्राध्यापक औषध शास्त्र विभाग   डॉ. अरविंद कुडमेथे (वैद्यकीय अधिकारी, प्रमुख, अपघात विभाग) डॉ.चेतन जनबादे(निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. अरयेशा शेख (साहयक प्राध्यापक )डॉ. विशाल धवणे(अपघात वैद्यकीय अधिकारी)  डॉ. गोविंद शिंदे (रेसिडेंट मेडिसीन विभाग) यांच्या ऐतिहासिक कामाची दखल घेत त्यांनी या कोरोना योध्दांच्या  अमूल्य योगदानामुळे शेकडो कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचले असुन किशोर तिवारी यांना प्रत्यक्ष भेटी देऊन षटकार करण्यास सांगितलें त्यानुसार किशोर तिवारी यांनी आपल्या पत्नी स्मिता तिवारी यांच्या सोबत वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन कोरोना योध्दांचा सत्कार केला. हे  डॉक्टर तसेच कर्मचारी हे सतत कोरोना आयसोलेशन मध्ये कार्यरत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता तसेच कायम त्याच ठिकाणी करीत असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय मध्ये मागील 4 महिन्यापासून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या नर्सेस सफाई कामगार यांचा सत्कार महाराष्ट्राच्या सरकारकडून त्यांच्या  अहोरात्र सेवेची आभार मानत विनम्र अभिवादन करीत  सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे ऋणी आहोत असल्याचा निरपो देण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्यामुळे सार्यांनी यावेळी समाधान   व्यक्त केले ..

यावेळी किशोर तिवारी यांनी या यवतमाळ जिल्ह्यातील कै वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील जी डॉक्टरांची ,आरोग्य सेविकांची ,सफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीची चर्चा असुन ज्या कोरोना योध्दांच्या मी आज सत्कार केला त्यामध्ये माझे आदीवासी , अनुसुचित व भटक्या जमातीचे अत्यंत कठीण गरिबीची संघर्षाचा प्रवास करीत ही अभुतपूर्व देवाचे कांक्रीट आहेत मात्र मूठभर लोक त्यांच्या अडचणी न समजता उगाच आरोप करतात हे टाळले पाहीजेत असे आवर्जुन सांगीतले त्यावेळी कोरोनाचे भय व त्यामुळे कोरोनाग्रस्तांची मानसिक स्थिती पाहून सर्वानी संयम व विन्रमता न सोडण्याचा हे सुद्धा सांगीतले . 

कोरोना ही  महामारी सर्वांना नवीन आहे त्यातच याचे नियंत्रण नौकरशाही व पोलिसवाले करीत आहेत त्यामुळे आरोग्य सेवेत काम करणाऱ्या सर्वांना प्रचंड तणाव सहन करावा लागत आहे याला कमी बुद्धी व अल्प  शिकलेल्या  राजकारणी मंडळी कारणीभूत असल्यामुळे आपण आपला संयम व सेवेचा निर्धार सोडू नये असा सल्ला देत हाच आपला मुक्तीचा मार्ग असल्याचा निरोप किशोर तिवारी यांनी यावेळी दिला . 










Tuesday, August 18, 2020

"बॉलीवूडमध्ये शेकडो कलाकारांच्या हत्याकरून आत्महत्या दाखवून रफादफा करण्यात आल्याचा अभिनेता मुकेश खन्ना यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची मुंबई पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर काढावे " - किशोर तिवारी यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी !!

"बॉलीवूडमध्ये शेकडो कलाकारांच्या हत्याकरून आत्महत्या दाखवून रफादफा करण्यात आल्याचा अभिनेता मुकेश खन्ना यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची मुंबई पोलिसांनी चौकशी करून सत्य बाहेर काढावे  " - किशोर तिवारी यांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी !!

खोटे असल्यास सतत मीडिया ट्रायल चालवून न्यायालय, पोलिस व सरकारला बदनाम करु पाहणाऱ्या लोकांना  ताबडतोब अटक करून खटला दाखल करण्यात यावा !

दि. १८ ऑगस्ट २०२०

"मुंबई बॉलीवूड इंडस्ट्रीतील खुनांचे अनेक गुन्हे दडपले जातात आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणासारख्या आत्महत्येच्या घटनांमध्ये रुपांतर केले जाते " असा बेछूट दावा करीत टीव्ही, चित्रपट व  बॉलिवूड अभिनेता श्री. मुकेश खन्ना यांनी केलेला सनसनी खेज आरोप मुंबई पोलीसांच्या १५० वर्षाच्या ऐतिहासिक अभुतपुर्व लौकिक व गौरवप्राप्त प्रतिमेला काळीमा फासणारा असुन ही बाब खन्ना रिपब्लीक टिव्हीच्या मागील दोन महिन्यांपासून २४ तास सुरु असलेल्या मीडिया ट्रायल मध्ये करीत असुन या संपुर्ण कथित हत्यांची व त्यांच्या कथित कटांची पुर्ण माहिती चा दावा करणारे मुकेश खन्ना याना असेलच.  त्यांच्या  दाव्याचे पूर्ण समर्थन रिपब्लिक टीव्ही चालक मालक अर्णब गोस्वामी आणि भाजपचे  प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केले  असल्याने 
माणुसकी व समाजाविरूद्ध अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यांत दोषी असलेल्या कथित आरोपीना शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडून सत्यता वदवून घेण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी मुंबई पोलीसांना एका सविस्तर लेखी निवेदनात केली आहे . 

किशोर तिवारी हे मागील ३० वर्षांपासून शेतकरी व आदीवासी चळवळीत सक्रिय आहेत . त्यांनी व्यवस्थापन, कायदा आणि लोक प्रशासन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यांनी मुकेश खन्ना यांच्या  गंभीर वक्तव्याची व त्यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांची एका निवेदनात सविस्तर माहिती कडे  लक्ष वेधून मुंबई पोलिसांनी सखोल चौकशी करणारा कायदेशीर अर्ज दिला असुन त्याची प्रत  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून सादर केली आहे . 

आपल्या निवेदनात घटनेचा सविस्तर तपशील देतांना त्यांनी म्हटले आहे की मी दि. १२ ऑगस्ट व १३ ऑगस्ट २०२० ला चालक मालक अर्णव गोस्वामी यांच्या रिपब्लिक भारत व रिपब्लिक टीव्ही वर खुल्या चर्चेसाठी आमंत्रित केल्यावर  गेलो होतो. दोन्ही चर्चेतील मुख्य विषय म्हणजे फिल्मस्टार सुशांतसिंग राजपूत(एसएसआर) आणि एका दिशा सालियन यांच्या अकाली मृत्यूच्या दुर्दैवी घटनेशी संबंधित होते. दोन्ही घटना मुंबई पोलिसांमार्फत संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी संबंधित पोलीस निरीक्षक यांचे मार्फत मुख्य न्यायिक / महानगर दंडाधिका ऱ्यांच्या  नियंत्रणाखाली चौकशीत आहेत. त्यातच  मुंबई पोलिसांच्या चौकशीचा तसेच बिहार पोलिसांच्या चौकशीचा मुद्दा माननीय सर्वोच्च न्यायालयात अधीन आहे, ही वास्तविक स्थिती सर्वांना ठाऊक असल्याने मी रिपब्लिक टी व्ही चर्चेमध्ये या मुख्य बाबीला उजाळा देणे निकडीचे आहे असे समजून, हा मुद्दा मी स्पष्ट केला. सुप्रीम कोर्टाच्या न्याय प्रविष्ट  खटल्याच्या निष्कर्षापूर्वी मीडियाने या खटल्याचा निर्वाळा देणे म्हणजे आपण माननीय सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवत नाही काय ? चौकशी सीबीआय किंवा मुंबई पोलिसां करावी , यावर निर्णय येत पर्यंत आपण थांबू शकत नाही काय ? न्यायालयीन कारवाईवर दबाव टाकण्यात केलेला हा प्रयत्न असून आणि चौकशी / कार्यवाही यावर प्रभाव पाडणे अशा माध्यमांच्या खटल्याद्वारे भारतातील फौजदारी कायदा प्रणालीत हस्तक्षेप करण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव पाडण्यासाठी का केला जातो ? असा सवाल मी टीव्ही अँकर श्री अर्णब गोस्वामी, त्यांचे इतर समर्थक मुकेश खन्ना आणि डॉ. संबित पात्रा यांना करून न्यायपालिका, महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिस आणि ठाकरे कुटुंबाची प्रतिमा डागाळण्यापासून रोखण्याचा मी प्रयत्न केला पण ते माझ्या विचारांकडे दुर्लक्ष करीत होते  आणि माझा आवाज दडपत होते . माझे मुद्दे समजून घेतल्यानंतरही , एंकर आणि त्याचे समर्थक रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या कार्यक्रमांतील माझ्या सारख्या भाग घेणाऱ्याचा जाणीव पूर्वक अपमानास्पद आणि बदनामी करण्याच्या प्रयत्नात होते . न्यायालयीन कामकाज / पोलिसांकडून चौकशी आणि अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान करण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करणे व मीडिया ट्रायल चालवून समाजाचे व जनतेचे लक्ष चुकीच्या भ्रामक कपोलकल्पित विषयाकडे नेते होते.परंतु मी हे निदर्शनास आणून देत होतो की मीडिया ट्रायलमुळे न्यायालयाचा अवमान होत आहे / फौजदारी न्यायालयीन प्रणालीत हस्तक्षेप होतो आणि अशा प्रकारच्या मीडिया ट्रायल पोलिसांच्या चौकशी आणि न्यायालयीन कामकाजात व्यत्यय आणू नये किंवा हस्तक्षेप करू नये. जेव्हा विषय न्यायालयात अधीन असेल, त्यात असा व्यत्यय आणणे म्हणजे कोर्टाचा अवमान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु त्यांनी माझे म्हणणे ऐकल्याशिवाय,  हेतूपूर्वक उल्लंघन करणे चालू ठेवले आणि कोर्ट कारवाईवर प्रभाव पाडण्यास आणि त्यात अडथळा आणण्याचा अजूनही प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान, त्यांनी ठाकरे कुटुंबीयांबद्दल अत्यंत पूर्वग्रहित, विकृत, पक्षपाती , एक तर्फी आणि पूर्वनिर्धारित शैलीत, मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांना या प्रकरणातील "मुख्य आरोपी" म्हणून पदावर काढून टाकण्याची मागणी सुद्धा करीत होते. ते कोणत्या आधारावर असे जाहीरपणे विधान करतात हे कुणालाही समजण्यास वाव नाही.  वादविवादाच्या स्वर आणि स्वरूप पाहून मला जाणवले की संपूर्ण शैली आणि वादविवादाची पध्दत पूर्वनिर्धारित पद्धतीने खोटी, असत्य, कंटाळलेल्या कथा आणि पूर्वग्रहवादी मानसिकतेवर आधारित होती, जी मी माझ्या सामाजिक जीवनात यापूर्वी कधीही पाहिली नव्हती आणि अनुभवली नव्हती. 
मी २० वर्षांहून अधिक काळ टीव्ही चर्चेत भाग घेत आहे. परंतु असा पित पत्रकारितेचा राजरोस प्रकार  मी कधी ही जीवनात पाहिला नाही. 
उठ सुठ खळबळ उडवून आरोप करण्याचा या लोकांनी धंदा बनविला असल्याने, यावर म्हणूनच त्वरित कारवाई केली आहे आणि कायदेशीर नोटिस नोंदविली आहे, ज्याची एक प्रत मुंबई आणि  पोलिस आयुक्त  आणि गुप्तचर पोलिसांना सादर केली आहे. 

यावेळी उपरोक्त टी वी मीडिया ट्रायल मधे भाग घेणारा  मुकेश खन्ना ज्याने स्वत: ला लॉ ग्रॅज्युएट असल्याचा दावा करून खळबळ जनक आरोप केला की मुंबईच्या चित्रपट जगात शेकडो हत्या अशाच होत असतात, ज्या की आत्महत्या दाखवून दाबल्या जातात, असे विधान  अँकर श्री अर्नब गोस्वामी आणि डॉ. संबित पात्रा यांच्या समन्वयाने खुलेपणाने जाहीर केले. “मुंबई बॉलिवूड इंडस्ट्रीत खुनाच्या अनेक गुन्ह्यांना दडपले जाते आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणासारख्या आत्महत्येच्या घटनांमध्ये रुपांतर केल्या जातात,” असे वारंवार विधान करून एक गंभीर विषय समोर करून देशाला बुचकळ्यात टाकले आहे. चर्चेत सहभागी अ‍ॅड. उज्ज्वल निकम आणि अ‍ॅड. मर्चन्ट यांचे समोर  हे विधान केले आहे. लाखो लोकांनी टी वी वर हा खुला आरोप पाहिला v एकला आहे. म्हणूनच वाद ग्रस्त खळबळ जनक विधानांची व्हिडिओ क्लिप निवेदनासोबत सादर करून मागणी केली आहे की मुकेश खन्ना यांना पोलिसांनी साक्ष समन्स पाठवून बोलवावे आणि या प्रकरणी सत्य काय आहे ? कोणते खून कोणी केले ?  कोणत्या पोलिसांनी हे खूण आत्महत्या दाखवून लपविले ? याची संपूर्ण माहीती जगाला  कळणे गरजेचे आहे. हे कथित खून माहीत असूनही आज पर्यंत मुकेश खन्ना गप्प कां होते ? आज त्यांना अचानक जाग कशी काय आली ? चक्क आता मीडिया ट्रायल व विकृत शोष प्रत्रकारितेचे जनक अर्णब गोस्वामी आणि भाजपचे प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांना समोर ठेवून हे आरोप करत आहेत, त्यामुळे यात काय खरे व खोटे आहे ? , हे जगासमोर येणे गरजेचे आहे. जर त्यांचे आरोप बिनबुडाचे व षडयंत्र रचून केलेले असल्यास त्यांचेवर समाजात अशांतता व बदनामीसाठी माध्यमांचा वापर करीत असल्यामुळे फोजदारी व देशद्रोहाची कारवाई करावी . सोबतच वॉटरगेट शोधल्याचा आव आणणारे सुपारीबाज पत्रकार यांचेवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी किशोर तिवारी केली आहे . 

किशोर तिवारी यांनी आपल्या सविस्तर निवेदनात म्हटले आहे की हे आरोप जर चुकीचे असेल तर, माझी अशी मागणी आहे की खोटी व दिशाभूल करणारी भ्रामक माहिती दिली असल्याचे सिद्ध झाल्यास, सरकार आणि पोलिसांनी प्रत्येक व्यक्तीकडून ₹. १०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा खटला भरणे आवश्यक आहे. जेणेकरून इतरांना धडा शिकविता येईल. कारण हा सर्व प्रकार म्हणजे चक्क बदनामी करण्याचा असून अशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे विशेषत: फौजदारी षड्यंत्र रचून खऱ्याचे खोटे करण्यासाठी खोटी विधाने, पोलिस / फिर्यादी यंत्रणा भ्रमित करणे, खंडणीचे प्रकार करणे , बेकायदेशीर पुरावे तयार करणे पोलिस, सरकार, न्यायालये, टीव्ही चॅनेल्सवर खालच्या पातळीची प्रसिद्धीसाठी चुकीचे आणि दुर्दैवी नीच  हेतूने टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित / खोटी, असत्य आणि दिशाभूल करणारी कहाणी प्रसारित करणे आणि प्रकाशित करणे यासह सुपारी घेवून  बदनामी चा प्रयत्न असल्यामुळे  मुकेश खन्ना यांचे विधान सखोल तपासून खरे खोटे काय ते जगासमोर पोलिसांनी आणावे जेणे करून ते चुकीचे असल्यास अफवा पसरवण्यासाठी आणि न्यायालय, सरकार आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा कलंकित करण्याच्या हेतूने केलेला कलुशीत प्रकार म्हणून सत्य उघडीस आणावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करून खटला चालवावा, असे आवाहन किशोर तिवारी यांनी मुंबई पोलिसां ना केले आहे. 
सुपारी बाज पत्रकारिता चालवून असे बेछूट खळबळ जनक आरोप करण्याचे हे प्रकार असल्याने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, अश्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी 
वेळ पडल्यास या  प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असेही तिवारी यांनी घोषित केले आहे. 
===========================


सोबत किशोर तिवारी यांचे पोलिसांना सादर केलेले संपुर्ण सविस्तर इंग्रजी निवेदन देण्यात येत आहे 
=============================

Farm Activist -Kishore Tiwari can be contacted 
mobile number-
09422108846 and email- kishortiwari@gmail.com 

===============
TEXT QUOTE
=============


To,
The Commissioner of Police,
Mumbai City Police Commissionrate,
Mumbai
Kind Attention :
Shri. Param Bir Singh, IPS
Reg: In the matter of open public statement made by one Mr. Mukesh Khanna, a film/ bollywood actor in connayance & conspiracy with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra openly claiming that they have knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case"
Sub : Request to take congnizence of such open  statements made publically by Mr. Mukesh Khanna  in connonyance & conspiracy with said Mr. Arnab Goswami who claims to be Editor in Chief of TV Channel Republic TV & Dr. Sambit Patra, BJP Spokesperson and to summon them to reveal truth before Ld. Judicial Magistrate or if their statements are found to be false, book/ prosecute them for criminal mischief,criminal conspiracy,  spreading rumours, making delibarate misleading statements knowing it fully flase - untrue, fabricating -  planting false evidences to mislead police probe, criminal abatement, using false declaration as true, attempt for extortion & criminal defamation including airing of debate with defamatory statements in society and tarnishing the image of Judiciary, State Government & Mumbai Police with the Ill motives & intention to create confusion & communal hatered in the minds of public/ society at large.
Ref :
1) Open to Air Public debate programs aired on  media channels Republic TV and Republic Bharat  on 12/08/2020 and 13/08/2020 in which I was invited to join & express my views.
2) My notice of Prosecution for Criminal Defamation for insult, public humiliation, defamation, injury to prestige & image and Institution of  Civil Suit for damages for suppression of voice & infringement of fundamental rights guaranteed under Constitution of India.
Dear Mr. Singh, 
I am an activist and working as a Chairman of Govt of Maharashtra's Farmers Mission named Vasantrao Naik Sheti Swavalamban Mission (VNSSM) with the Rank & Status of Minister of State since August 2015.  I have been devoting my life for the cause of Farmers, Tribals & sufferers in rural parts of Maharashtra especially, Vidarbha & Marathwada regions.
I am law abiding citizen of this country being well qualified having engineering degree with post-graduation in management, law & public administration and always worship for Rule of Law.
I am writing this to you to point of one serious matter of  Interest & to seek your immidiate attention & intervention in the matter of sensational public statements made by one Mr. Mukesh Khanna, a TV film/Bollywood actor in connayance & conspiracy with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra claiming that they have full knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case" and therefore, I am constrained to approach you so as to take immediate action to extract truth from them to punish guilty accused involved in such most serious crimes against humanity & society.
Brief of Incidents:
1) On 12/08/2020 and 13/08/2020, I have been respectfully invited by one TV Channel - Republic TV for TV debates on E Media TV Channels - Republic TV and Republic Bharat respectively.
2) The main subjects in both the debates was pertaining to the unfortunate incident of untimely deaths of film star Sushant Singh Rajput (SSR) and one Disha Salian. Both the incidents are under inquiries by Mumbai Police through Police Station In-charges of respective police stations under the control of respective Ld.Judicial / Metropolitan Magistrates.
3) As I was aware that the issue of inquiry by the Mumbai Police as well as investigation by Bihar Police is subjudiced in Hon'ble Supreme Court of India, I thought it is prudent to highlight this prime aspect in the debate so that no controversy can surface at this stage, when the issue is before Hon’ble SC. So, in the first stage of debate itself, I made it clear & aware to all that I am neither representing any party nor any body and pointed out in both the debates that why this loud voiced Media Trial ahead of conclusion of Supreme Court Trial? Why don't we keep faith in Hon'ble Supreme Court ? Why can't we wait till SC decides on CBI or Mumbai Police probe ? Why this attempt at Contempt of Court and influence inquiry / proceedings is made by such media trial to interfere with or to influence the criminal law dispensing system in India ? I tried to resist TV Anchor Mr. Arnab Goswami , his other supporters Mukesh Khanna and Dr. Sambit Patra, from tarnishing the image of Judiciary, Maharashtra Government & Mumbai Police and Thackeray family, but they were neglecting my views & suppressing my voice. 
4) Having understood my points, the said Anchors & his supporters in programs of Republic TV and  Republic Bharat started, publically humiliated, insulted and defamed me ignoring the fact that the directions of the public debate on the subjudiced matter has caused direct interference & breach of court proceedings / inquiry by police and thus is an attempt of contempt of court as well as interference in inquiry by Police.
5)  But as I was pointing out the fact that the debates are causing contempt of court / interference in criminal justice dispension system and such media trials are in breach of settled principles not to influence or interfere with the Police inquiry and judicial proceedings of the courts when the matter is subjudiced. But they without listening to me, continued this willful disobedience and tried to influence & interfere with the proceedings thereof.
6) Once during the program, they had gone one step more to term Maharashtra Chief Minister Mr. Uddhav ji Thackeray as "prime accused" of the case, in a most prejudged, perversed, biased and predetermined style towards Thackeray family.
I really failed to understand on what basis they are making such open public statement ?
7) I could realize from the tone & tenor of the debates that the entire style & approach of debates was based upon false, untrue, concocted stories & prejudice mindset in a predetermined way, which I have never seen & experienced ever before in my Social life, though I am participating in TV debates for more than 20 years now. I, therefore, have taken immediate action and set in motion a legal notice recording all above, a copy of which is enclosed herewith for your kind perusal n information.
8) As I am very much pained , shocked & disturbed as One of the participant in the debate Mr. Mukesh Khanna who claimed himself as Law Graduate and is said to be a film/
Bollywood actor, made open bold public statement in connayance with anchor Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra that they have full knowledge & information that
"many crimes of murders in Mumbai Bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case", I am now approaching you as this open public statement is made in my personal presence in the debate along with co-participants Adv. Ujjawal Nikam & Adv. Merchant which was aired live on said TV Channel. I am submitting video clip of said debate and statements made there in, so as to demonstrate the gravity & seriousness of the case.
9) These open public statements by them are pertaining to very serious cognizable offences of "murders" during last few decades committed in bollywood industry & said to be turned into "suicides", it was a matter of very rude shock and therefore, as a law abiding citizen of this country, I thought it prudent & my lawful duty to bring this to your knowledge & information with the request to take immediate congnizence of such catogorial statements made publically by Mr. Mukesh Khanna in connivance with Mr. Arnab Goswami & Dr. Sambit Patra and to summon them to reveal truth in the interest of justice.
10) I demand that THEY MUST INFORM HOW MANY SUCH MURDERS-CONVERTED TO SUICIDE BY POLICE/ COURTS IN PAST 50 YEARS of which they claim to have knowledge. THE NAMES/ADDRESS OF ALL THE VICTIMS, DATES OF THEIR MURDER, DATEs ON WHICH IT WAS PROVED SUICIDE BY POLICE & COURT VERDICTs.
THIS CAN ENABLE POLICE TO REOPEN THESE CASES AND GIVE JUSTICE TO ALL SUCH PEOPLE.
THEY SHOULD ALSO PROVIDE DETAILS OF ALL SUCH MURDERS THEY HAVE WITNESSED, COMMITTED BY WHOM WHETHER MAFIA OR BOLLYWOOD ROGUES, Who WERE KILLED, WHETHER CONTRACT KILLING, WHO GAVE THE SUPARI, ETC.
THIS IS EXTREMELY VITAL SO THAT ALL PAST CASES OF ALLEGED MURDERS claimed to be  CONVERTED TO SUICIDEs CAN BE PROBED AND JUSTICE CAN BE GIVEN. THE MAHARASHTRA POLICE CAN SET An S.I.T. AS ITS TENTAES MAY BE SPREAD TO OTHER STATES AND COUTRIES.
IF MUKESH KHANN, Arnab Goswami & Dr. Sambit Patra are PROVED RIGHT They SHOULD GET  POLICE Rewards.
IF WRONG, they  SHOULD BE BOOKED/ Prosecuted under various provisions of IPC, especially for offences of Criminal Conspiracy, Abatement, false statements with intension to seek capital punishment for murder, creating flase story & evidence to mislead police / prosecution machinery, extortion, unlawful assembly and criminal attempt to cause delibarate crimes and criminal defamation including airing / publishing false, untrue and misleading stories & debate on TV Channels against the  POLICE, Government, COURTS, TARNISHING IMAGE OF All FOR CHEAP PUBLICITY and ill motives.
I also demand, if their version proves to be false & misleading, Govt & Police must institute suit for damages to the tune of Rs.100 Crores to be recovered from each for tarnishing image so as to teach lessons to others such elements who may be trying to defame & mislead.
If their statements are found to be true congnizible offences be booked & investigated but if it is false, then also book/ prosecute them for spreading rumours and tarnishing the image of Judiciary, Government & Mumbai police with the intention to create confusion & communal hatered in the minds of public/ society at large.
Specific Mention :
11) Being disciple of law, I strongly demand that such style & approach of making open catagorial statements of having full knowledge & information that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case", in nothing but a blot on image of the Judiciary and Policing Mechanism under it. This need to be taken very seriously and if one now openly saying that "many crimes of murders in Mumbai bollywood industry are suppressed and turned into cases of suicides like Sushant Singh Rajput case" must be called / summoned to reveal truth & to give factual information of this so called knowledge of such alleged incidents of "murders" claimed to be turned into the cases of "suicides" !!
12) Needless to point out that every citizen of India who claims having such sensational knowledge & information of such alleged incidents of "murders" claimed to be turned into the cases of "suicides", is duty bound by law of land to come forward and tell so called truth of commissioning of such crimes against humanity / society. If such statements are documented & brought to the knowledge & information of you as an officer of Police, it is your duty to call upon scu persons claiming to hv such exact knowledge/ information of such sensational murder cases particularly in bollywood industry for which entire nation has special concern, being much debated talk of the town !!
So I strongly feel that such open air public statement heard by entire nation on such TV Channel should not be taken lightly but need to be dealt with very seriously.
 
13) This is upmost needed so as to maintain public faith & confidence in rule of law so that alleged incidents of "murders" claimed to be turned in to the cases of "suicides", should not spoil image of Judiciary and Policing in Mumbai.
 
Hence this Representation.
Thanking you,
Yours faithfully,
 
Kishore Tiwari
Chairman, Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM)
Government of Maharashtra
(Minister of State Rank)
Mbl : +919422108846
Copy to:
1) Shri. Anil Deshmukh,
Hon'ble Home Minister,
Government of Maharashtra,
Mantralaya,
Mumbai 400032.
2) The Director General of Police,
Maharashtra Police Head Quarter, Mumbai 400001.
Kind Attention :
Shri. Subodh Kumar Jaiswal, IPS
 
3) The Additional Chief Secretary,
Department of Homes,
Govt of Maharashtra,
Mantralaya,
Mumbai 400032.
With the request to take immediate action in the matter.
Details of other person involved in the incident :
1) Mr. Mukesh Khanna,
Film Actor,
Residence :
 3/Parijat,
95, Marine Drive,
Mumbai 400002.
Office at :  MK Films
(Film Production Company), Office No. 21, Juhu Ekta Building,
Juhu Vresova Link Road, Andheri West,
Mumbai 400053,
Maharashtra
2) Shri. Arnab Ranjan Goswami,
Editor in Chief, Republic TV, an English TV E Media Channel and Republic Bharat, a Hindi language TV E Media Channel
Purported to be owned by :
Republic Media Network
Under Corporate Entities:
M/s. SARG Media Holding Private Limited,
(CIN : U74999MH2016PTC284385)
having Registered office at
B-1701/1702,
Raheja Atlantis CHS,
Ganpatrao Kadam Marg,
Lower Parel Mumbai-400013.
And
M/s. ARG Outlier Media Private Limited,
(CIN: U74999MH2016PTC284365)
having it's Registered office at
NBW Building, Wadia International Centre,
Bombay Dyeing Compound,
PB Road, Worli,
Mumbai- 400025.
Both Entities Represented by its
Director Shri. Arnab Ranjan Goswami
DIN No. 07659213
Republic Media Network,
Wadia International Centre,
Kamala Mills Compound,
NBW Building, Bombay Dying, Pandurang Budhkar Marg,
Century Mills, ch Lower Parel,
Mumbai - 400025
3) Dr. Sambit Patra, Son of Shri.
Rabindra Nath Patra ,
Age: 47 yrs.
BJP Spokesperson,
BJP Head Quarter at Dindayal Marg,
New Delhi 110011
Residence Address:
1536 , Chandrawal Road, Ghanta Ghar, Malka Ganj,
Delhi 110007,
Also At :
HIG-348,
K-5 , Kalinga Vihar Bhubaneswar 751019
Name Enrolled as Voter in:
Timarpur (Orissa) Assembly Constituency ,
at Serial no 86
in Part no 137
Contact Number: 9999611442 , 9868411442
+=============
UNQUOTE
===================